उर्दू शाळांमध्ये ७८ शिक्षक नसताना भरती रखडली; शिक्षण विभागाची झोप की ‘मौन सहमती’?

📰 ग्लोबल न्यूज 24 LIVE विशेष रिपोर्ट
प्रतिनिधी, जलगाव
दिनांक: 21 जून 2025

जळगाव – जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या बेपर्वाईमुळे जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या ७८ शिक्षक पदांची भरती थांबलेली असून, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच उपलब्ध नाहीत.
यातून शिक्षण हक्क कायदा आणि विद्यार्थ्यांचा भविष्य दोन्ही धोक्यात आले आहे.

दुसरीकडे, मराठी शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त आहेत, पण उर्दू शाळांमध्ये गरज असूनही शिक्षक नाहीत — ही विसंगती कुणाच्या गैरनियोजनाचा परिणाम आहे?

फाईल प्रक्रिया – शिक्षण विभागाची गती केवळ निवडक प्रकरणांमध्येच?

सामाजिक स्तरावर असा समज तयार झाला आहे की शिक्षक भरतीसंदर्भातील फाईल्स शिक्षण विभागात अनेकदा “अनोळखी कारणांमुळे” महिनोंमहिने प्रलंबित राहतात.
काही प्रकरणांमध्ये या फाईल्स मार्गी लावण्यासाठी ५ ते १० लाख रुपयांपर्यंत व्यवहार केल्याच्या चर्चा गुपचूप होताना दिसतात.

जरी या प्रकरणांवर थेट आरोप करणे कठीण आहे, तरी या सर्व प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव, वेगाचा अभाव आणि इच्छाशक्तीचा अभाव प्रकर्षाने जाणवतो.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर थेट परिणाम

एका बाजूला शासन शिष्यवृत्ती, डिजिटल एज्युकेशन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावर भर देतं, आणि दुसऱ्या बाजूला प्राथमिक स्तरावरच शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा फक्त नावापुरती उरते.

विद्यार्थ्यांचं नुकसान, अभ्यासक्रम अपूर्ण, परीक्षांमध्ये मागे पडणं आणि स्पर्धा परीक्षांपासून वंचित राहणं –
या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार?

🧾 शिक्षण विभागाचे दुर्लक्ष – निष्काळजीपणा की हतबलता?

शिक्षण विभागाच्या अंतर्गत शिक्षक भरतीसाठी पाठवल्या जाणाऱ्या फाईल्ससाठी मंजुरी मिळवताना अनेक टप्प्यांत फाईल अडकते

अधिकार्‍यांची स्वाक्षरी, GR मंजुरी, लेखाशाखेची प्रक्रिया – या सगळ्यांमध्ये विलंब आणि अडथळे

अनेक वेळा ‘सिस्टममध्ये चुका’ सांगून वर्षानुवर्षे शिक्षक भरती लांबवली जाते

हे सगळं प्रशासनाकडून होतंय, पण भरायला लागतंय विद्यार्थ्यांना.

🔥 कोण म्हणतं शिक्षण मोफत आहे? शिक्षकच नसेल तर शाळा काय शिकवणार?

फाईल प्रक्रिया’ ही शिक्षण विभागात एक नवा उद्योग झाली आहे का, असा थेट सवाल आता समाजातून विचारला जातोय.

सामाजिक कार्यकर्ते, पालक संघटना, स्थानिक प्रतिनिधी – सगळ्यांनी आता शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवलं आहे.


📢 ग्लोबल न्यूज 24 LIVE ची मागणी:

उर्दू माध्यमाच्या ७८ पदांवर तातडीने भरती प्रक्रिया सुरू व्हावी

शिक्षण विभागाच्या अंतर्गत फाईल प्रक्रियेचं संपूर्ण ऑडिट व्हावं

शिक्षक भरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी

गैरजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी

ग्लोबल न्यूज 24 लाइव की रिपोर्ट का असर: 2.15 लाख की वसूली पर कार्रवाई, मरीज को 1.85 लाख का चेक लौटाया गया!

जलगांव –
सरकारी योजना के नाम पर गरीब मरीजों से अवैध वसूली करने वाले निजी हॉस्पिटल की मनमानी पर अब लगाम लग रही है।
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना के तहत एक मरीज का ऑपरेशन होना था, जिसकी अप्रूवल पहले ही मिल चुका था,इसके बावजूद अस्पताल द्वारा ₹2,15,000 वसूले गए,

जब यह अन्याय हुआ, तब पीड़ित के परिवार वालो को किसी ने ग्लोबल न्यूज़ 24 लाइव के संपादक मतीन पटेल से संपर्क में लिए कहा फिर ग्लोबल न्यूज 24 लाइव के संपादक और सामाजिक कार्यकर्ता मतीन पटेल से मुलाकात की।इस दौरान साहिल पठान, जो हॉस्पिटल के मरीजों के लिए सामाजिक कार्य करते हैं, भी मौजूद थे और उन्होंने भी इस मामले में सक्रिय भूमिका निभाई
मुलाक़ात के बाद शिकायत को कानूनी रूप से लिखित कंप्लेंट दिया गया और ईमेल के ज़रिए शिकायत दर्ज कराया गया और सरकार के पोर्टल पर शिकायत का ग्रीवन्स नंबर भी प्राप्त हुआ।

जैसे ही यह मामला ग्लोबल न्यूज 24 लाइव के न्यूज़ पोर्टल पर प्रकाशित हुआ, तो प्रशासन हरकत में आया और अगले ही दिन अस्पताल ने गलती मानते हुए मरीज के परिवार के सदस्य को बुलाया।
और ₹1,85,000 का चेक मरीज के परिजनों को लौटा दिया गया।

यह मामला साबित करता है कि: ✅ कानूनी प्रक्रिया और सच्ची पत्रकारिता मिलकर बड़ी से बड़ी अन्याय को हिला सकती है।
✅ सरकारी योजनाएं गरीबों के लिए बनी हैं, और उनका लाभ सही व्यक्ति तक पहुंचना चाहिए।
✅ सामाजिक कार्यकर्ता और निडर मीडिया जनता की असली ताक़त हैं।

इस पूरे मामले में ग्लोबल न्यूज 24 लाइव और प्रशासन के सहयोग से एक गरीब परिवार को उसके हक्क के रु.185000 वापस मिले।

📢 अंत में एक ज़रूरी संदेश:
अगर आपके साथ भी ऐसा कोई अन्याय हो रहा है — डरिए मत, चुप मत रहिए।
✅ कानून आपके साथ है।
✅ सरकार की नीयत साफ है।
✅ गलत करने वालों के खिलाफ बोलिए शिकायत कीजिए।

ग्लोबल न्यूज 24 लाइव हमेशा आपके साथ खड़ा रहेगा —
सच की आवाज़, जनता के साथ।

✍️ रिपोर्ट: ग्लोबल न्यूज 24 लाइव टीम
📺 Global News 24 Live – आपकी आवाज

“महात्मा फुले योजनेत मंजुरी मिळाल्यानंतरही रुग्णाकडून २ लाख उकळले; शासकीय योजनेच्या नावाखाली फसवणूक?”

जळगाव | प्रतिनिधी – ग्लोबल न्यूज़ 24 लाइव नेटवर्क:

“सरकारनं उपचार मोफत देण्यासाठी योजना सुरू केली… पण आमच्याकडून दोन लाख रुपये उकळले गेले. हे न्याय आहे का?” — हा सवाल एका रुग्णाच्या मुलाने यंत्रणेला विचारला आहे, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतरही, जळगावमधील एका नामांकित खासगी संलग्न हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णाच्या नातेवाईकांकडून २ लाख रुपये घेतल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे.

घटनेचा तपशील:

रुग्णाचे नाव: अस्लम खान सुलतान खान , रुग्णाचा आजार: हृदयविकार (हार्ट ब्लॉकेज — ऑपरेशन),अॅडमिटची वेळ: 2 मे 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता, एनरोलमेंट आयडी: ABPMJAY-MJPJAY/ENR/00727423 , अप्रूव्हल वेळ: 12:10 वाजता, व्हेरिफिकेशन वेळ: 12:38 वाजता, राशन कार्ड प्रकार: ऑरेंज,आरोग्य मित्र: सागर

हॉस्पिटल: श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, जळगाव

काय घडलं नेमकं?

रुग्ण अस्लम खान यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या मुलाने — तौसीफ खान — त्यांना राज्य श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल जळगाव येथे दाखल केलं. सकाळी 10:30 वाजता अॅडमिट केल्यानंतर लगेच डॉक्युमेंट जमा करण्यात आले आणि 12:30 वाजता योजनेची मंजुरी देखील मिळाली.

मंजुरी मिळाल्यानंतरही रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले की, सलाईन चढवण्यात आली, मॉनिटरिंग सुरू करण्यात आलं, पण दिवसभरात एकही डॉक्टर ऑपरेशनसाठी आले नाहीत. रात्री 9 वाजता एका डॉक्टरने भेट दिली आणि थेट सांगितलं:

“ऑपरेशन अर्जंट आहे, पण योजना लागू होणार नाही. पैसे लागतील. योजना मंजूर झाली असली तरी पैसा येईल की नाही सांगता येत नाही. वेळ गेल्यास पेशंट वाचणार नाही.”

तसेच त्यांनी दडपण टाकत सांगितलं:

“आता लगेच ऑपरेशन करावं लागेल. पैसे भरा, नाहीतर गडबड होईल.”

या परिस्थितीत तौसीफ यांनी ₹2 लाख उभे करून दोन टप्प्यांत रक्कम भरली. यामध्ये ₹15,000 चं बाहेरील मेडिकल आणले , त्याचे बिल आणि संबंधित कागदपत्र तक्रारीसह जोडण्यात आले आहेत.

तक्रार आणि प्रतिक्रिया:

17 मे 2025 रोजी तौसीफ यांनी योजनेच्या अधिकृत ईमेलवर तक्रार दाखल केली. त्यांना GR50872/2025 असा तक्रार आयडी देण्यात आला आहे.

तौसीफ खान सांगतात की, “रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर मी घडलेला प्रकार माझ्या एका मित्राला सांगितला. त्याने या प्रकाराला फसवणूक आणि गंभीर अन्याय म्हटलं आणि मला जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ता मतीन पटेल यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले.”

मी मतीन पटेल यांच्याशी संपर्क साधला आणि घडलेली संपूर्ण घटना त्यांना सांगितली. हॉस्पिटलने योजना असूनही आम्हाला वंचित का ठेवलं याचं कारण स्पष्ट नव्हतं? हे समजल्यावर मतीन पटेल यांनी तात्काळ आम्हाला योजना, कायदे, आणि रुग्णाचा हक्क याबद्दल संपूर्ण माहिती दिली.”

“ते केवळ मार्गदर्शन करून थांबले नाहीत, आमच्यासोबत उभे राहिले. तक्रारीनंतर जेव्हा हॉस्पिटलने 10-12 दिवसांनी बोलावलं, तेव्हा मतीन पटेल स्वतः आमच्यासोबत उपस्थित होते.”

तिथं हॉस्पिटलने एक ‘लेखन’ दाखवलं, जिथं तौसीफ व त्यांच्या परिवाराने योजना नाकारल्याचं दर्शवण्यात आलं होतं. यावर तौसीफ म्हणतात:

“हे पाहून आम्ही थक्क झालो. आम्ही कोणतंही अशा प्रकारचं पत्र दिलेलं नाही. ब्लँक कागदावर स्वाक्षरी मागितली गेली होती, आणि तो काळ खूप मानसिक तणावाचा होता. आम्ही जाणीवपूर्वक योजना नाकारण्याचं काहीही लिहिलेलं नव्हतं.”

महात्मा फुले योजना म्हणजे काय?

उद्देश: गरीब व गरजू कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा

पात्रता: ऑरेंज व येलो राशन कार्डधारक

सुविधा: ICU, ऑपरेशन, औषधे, तपासण्या, अ‍ॅम्ब्युलन्स सेवा

996 आजारांवर मोफत उपचार — कर्करोग, हृदयविकार, मूत्रपिंड, हाडांची शस्त्रक्रिया इ.

🚫 रुग्णाकडून पैसे घेणे कायदेशीर आहे का?

नाही!

योजना मंजूर झाल्यानंतर कोणतीही रक्कम रुग्णाकडून मागणं बेकायदेशीर आहे. हे फसवणूक आणि गुन्हा आहे.

योजना लागू करणाऱ्या हॉस्पिटलसाठी अटी:

शासनमान्य Empanelment

नियुक्त आरोग्यमित्र

२४ तास डॉक्टर, नर्स व उपकरणं

कोणतीही रक्कम न घेता पूर्णतः मोफत सेवा

तक्रारदाराच्या प्रमुख मागण्या:

  1. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी
  2. उकळलेली ₹2 लाख 15 हज़ार रक्कम परत करावी
  3. दोषी डॉक्टर व व्यवस्थापनावर कडक कारवाई करावी
  4. इतर रुग्णांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यभर उपाययोजना व्हाव्यात

शेवटी मोठा सवाल:

“जर योजना मंजूर होती आणि ऑपरेशन मोफत करता येत होतं, तरीही आम्हाला पैसे का भरावे लागले? असा अन्याय इतर गरीब रुग्णांसोबतही होत असेल का? हा सर्वसामान्यांचा सवाल आहे, आणि त्याचं उत्तर शासनाने द्यावं.” — तौसीफ अहमद

📌 Global News 24 Live या प्रकरणाच्या पुढील तपशीलावर लक्ष ठेवून आहे. जर आपल्यासोबतही अशा प्रकारची फसवणूक झाली असेल, तर आमच्याशी संपर्क साधा – आपला हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

“महात्मा फुले योजना में मंजूरी मिलने के बावजूद मरीज से वसूले गए 2 लाख रुपये; सरकारी योजना के नाम पर खुली लूट ?”

जलगांव | प्रतिनिधि – ग्लोबल न्यूज़ 24 लाइव नेटवर्क

“सरकार ने गरीबों के मुफ्त इलाज के लिए योजना शुरू की… लेकिन हमसे 2 लाख रुपये वसूल लिए गए। क्या यही न्याय है?” — यह सवाल एक मरीज के बेटे ने सरकार और सिस्टम से पूछा है।

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना के अंतर्गत इलाज की मंजूरी मिलने के बावजूद, जलगांव के एक नामी निजी अस्पताल में भर्ती एक गरीब मरीज के परिजनों से 2 लाख रुपये वसूले गए — इस गंभीर धोखाधड़ी की शिकायत सामने आई है।

मरीज का नाम: असलम खान सुलतान खान ,

बीमारी: हृदय की गंभीर तकलीफ (ब्लॉकेज – ऑपरेशन)

अस्पताल में भर्ती का समय: 2 मई 2025, सुबह 10:30 बजे

एनरोलमेंट आईडी: ABPMJAY-MJPJAY/ENR/00727423

मंजूरी का समय: 12:10 बजे

वेरिफिकेशन का समय: 12:38 बजे

राशन कार्ड का प्रकार: ऑरेंज कार्डधारक

अस्पताल: श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, जलगांव

आरोग्यमित्र: सागर

मरीज असलम खान को अचानक हृदय में दर्द उठा, जिसके बाद उनके बेटे तौसीफ खान ने उन्हें तत्काल श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, जलगांव में भर्ती कराया। डॉक्यूमेंट्स सबमिट करने के बाद योजना की मंजूरी भी कुछ ही घंटों में मिल गई। परिजनों ने बताया कि सलाईन और सामान्य निगरानी के बाद पूरा दिन बीत गया, लेकिन कोई डॉक्टर ऑपरेशन के लिए नहीं आया। रात 9 बजे एक डॉक्टर ने आकर बताया:

“ऑपरेशन तुरंत करना होगा, लेकिन योजना लागू नहीं होगी। पैसा लगेगा। योजना मंजूर हो चुकी है, पर पैसे कब आएंगे कुछ कहा नहीं जा सकता। देरी हुई तो मरीज की जान जा सकती है।”

साथ ही कहा गया: “ऑपरेशन टाल नहीं सकते। तुरंत पैसे दीजिए नहीं तो दिक्कत होगी।” 2 लाख रुपये की वसूली:

इस दबाव में आकर तौसीफ खान ने किसी तरह ₹2 लाख रुपये का इंतजाम किया और दो किश्तों में हॉस्पिटल को भुगतान किया। इसके अलावा ₹15,000 रुपये की दवाइयाँ और मेडिकल सामान बाहर से खरीदा गया, जिसका बिल और अन्य दस्तावेज तौसीफ ने शिकायत के साथ संलग्न किया है।

शिकायत और प्रतिक्रिया:

17 मई 2025 को तौसीफ खान ने महात्मा फुले योजना के अधिकृत ईमेल पर शिकायत भेजी, जिसे GR50872/2025 शिकायत क्रमांक के तहत पंजीकृत किया गया।

तौसीफ बताते हैं: “अस्पताल से डिस्चार्ज के बाद जब मैंने ये पूरा वाकया अपने एक दोस्त को बताया, तो उसने इसे धोखाधड़ी और न्याय का हनन कहा और मुझे सामाजिक कार्यकर्ता मतीन पटेल से संपर्क करने की सलाह दी।”

“मैंने मतीन पटेल से संपर्क किया और उन्हें पूरा मामला बताया। उन्होंने तुरंत योजना, मरीज के अधिकार और कानूनी नियमों की जानकारी देकर हमारा मार्गदर्शन किया।”

हॉस्पिटल ने 10-12 दिन बाद हमें बुलाया, तो मतीन पटेल स्वयं हमारे साथ मौजूद थे।” अस्पताल ने वहां एक फर्जी दस्तावेज दिखाया जिसमें यह दर्शाया गया था कि तौसीफ और उनके परिवार ने योजना को अस्वीकार किया है।

इस पर तौसीफ कहते हैं: “हमें बहुत झटका लगा। हमने कोई योजना अस्वीकार नहीं की थी। उन्होंने ब्लैंक कागज़ पर साइन करवाए थे। उस समय मानसिक दबाव बहुत था, पर हमने कभी योजना को मना नहीं किया था।”

महात्मा फुले जन आरोग्य योजना क्या है?

उद्देश्य: गरीब और जरूरतमंदों को मुफ्त इलाज

पात्रता: ऑरेंज और येलो राशन कार्डधारक

सेवाएं: ICU, ऑपरेशन, दवाएं, टेस्ट, एंबुलेंस

996 बीमारियों का मुफ्त इलाज: कैंसर, दिल की बीमारियां, किडनी, हड्डी की सर्जरी आदि

क्या योजना के तहत पैसे लेना अपराध है?

हाँ।

योजना के अंतर्गत मंजूरी मिलने के बाद रुग्ण या परिजन से कोई भी शुल्क लेना कानूनन अपराध है। यह एक प्रकार की धोखाधड़ी है।

योजना लागू करने वाले अस्पताल की शर्तें:

सरकारी मान्यता प्राप्त (Empanelment)

नियुक्त आरोग्यमित्र

24 घंटे डॉक्टर्स और स्टाफ

मरीज से किसी भी प्रकार की राशि न वसूलना

तौसीफ खान की मुख्य माँगें:

  1. इस पूरे मामले की गंभीर जांच की जाए
  2. ₹2 लाख 15 हजार रुपये की वसूली की राशि वापस दी जाए
  3. जिम्मेदार डॉक्टर और अस्पताल प्रशासन पर कड़ी कार्रवाई की जाए
  4. राज्यभर में ऐसे मामलों को रोकने के लिए ठोस कदम उठाए जाएं

अंत में एक बड़ा सवाल:

“अगर योजना मंजूर थी और ऑपरेशन मुफ्त होना था, तो हमसे पैसे क्यों लिए गए? क्या यही हाल दूसरे गरीबों के साथ भी हो रहा है? इसका जवाब शासन को देना चाहिए।” तौसीफ अहमद, शिकायतकर्ता

📌 Global News 24 Live इस मामले की आगामी कार्यवाही पर नजर बनाए हुए है।
यदि आपके साथ भी ऐसा कोई अन्याय हुआ है — तो हमसे संपर्क करें।
आपके हक की आवाज़ उठाने और दिलाने के लिए हम पूरी तरह तैयार हैं।

“महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतरदेखील …रुग्णाच्या नातेवाईकाकडून २ लाख उकळले! शासकीय योजनेच्या नावाखाली फसवणूक?”

जळगाव | प्रतिनिधी –
“सरकारनं उपचार मोफत देण्यासाठी योजना सुरू केली… पण आमच्याकडून दोन लाख रुपये उकळले गेले. हे न्याय आहे का?” — हा सवाल एका रुग्णाच्या मुलाने यंत्रणेला विचारला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतरदेखील, जळगावमधील एका नामांकित खासगी संलग्न हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णाच्या नातेवाईकाकडून 2 लाख रुपये घेण्यात आल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे. रुग्णाच्या मुलाने याबाबत थेट योजनेच्या अधिकृत ई-मेलवर तक्रार दाखल केली असून, याला ग्रिव्हन्स क्रमांकही मिळाला आहे.

🏥 घटना नेमकी काय घडली?

रुग्ण अस्लम खान सुलतान खान यांना 2 मे 2025 रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत त्यांचा अर्ज मंजूर झाला होता. कागदपत्रांची संपूर्ण पडताळणी होऊनही, नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार हॉस्पिटलने सांगितले की, “योजनेत वेळ लागतो, काही खात्री नाही. तत्काळ ऑपरेशन करायचं असल्यास रक्कम भरावी लागेल.”

रुग्णाचा मुलगा तौसीफ अहमद यांनी मिळालेल्या माहितीनुसार, तातडीनं पैसे उभे करत त्यांनी दोन टप्प्यांमध्ये एकूण ₹2 लाख भरले.
योजनेचा आधीच मंजुरी क्रमांक व वेळ नोंदवलेली असताना, ही रक्कम का घेतली गेली? — हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
अधिकृत तक्रार नोंदवली गेली आहे

17 मे 2025 रोजी योजनेच्या ई-मेलवर तक्रार सादर करण्यात आली असून, त्याला ग्रिव्हन्स आयडी: GR50872/2025 मिळाला आहे. तक्रारीमध्ये असा गंभीर आरोप करण्यात आला आहे की, ऑपरेशनपूर्वी आधारकार्ड घेऊन “ब्लँक कागदावर” जबरदस्तीने स्वाक्षरी घेतली गेली. नंतर त्या कागदाचा वापर चुकीच्या पद्धतीने झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

🧾 योजना मंजूर असूनही… पैसे का?

  • रुग्णाचे नाव: अस्लम खान सुलतान खान
  • एनरोलमेंट आयडी: ABPMJAY-MJPJAY/ENR/00727423
  • अप्रूव्हल वेळ: 2 मे – 12:10 वाजता
  • व्हेरिफिकेशन: 2 मे – 12:38 वाजता
  • कार्ड प्रकार: ऑरेंज (राशन कार्ड: 000000726876)
  • हॉस्पिटल: राज्य श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल
  • आरोग्य मित्र: सागर कम्युनिटी (व्हेरिफाय – यश)

या सर्व माहितीवरून स्पष्ट दिसते की, योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली होती. परंतु तरीही पैसे उकळणे हे दिशाभूल करणारे कृत्य असल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.

फक्त आमचं नाही… इतरांचंही शोषण होतंय?

तक्रारदारांनी आशंका व्यक्त केली आहे की, “आमच्यासोबत जे झालं, ते नियोजित वाटतंय. इतर गरीब रुग्णांनाही अशा पद्धतीनं गंडवलं जात असेल.”

त्यांनी शासनाकडे केलेल्या मुख्य मागण्या:

  1. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी
  2. आमच्याकडून घेतलेली रक्कम आम्हाला परत करण्यात यावी
  3. दोषी डॉक्टर व व्यवस्थापनावर कारवाई व्हावी
  4. इतर रुग्णांची फसवणूक टाळण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात सरकारी योजना आहे कुणासाठी?

हजारो गरिबांच्या आशेचा किरण असलेल्या या योजनेचा गैरवापर होतोय का? ही योजना मोफत उपचारासाठी आहे, पण जर त्या नावाखाली रुग्णांकडून पैसे घेतले जात असतील ? तर यंत्रणेकडे याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.

Global News 24 Live या प्रकरणाच्या पुढील तपशीलावर लक्ष ठेवून आहे.

जळगावात अवैध धंद्यांचे साम्राज्य: ड्रग्स, हवाला आणि गुटख्याच्या मागे कोण? – ग्लोबल न्यूज 24 लाईव्हची एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट”

📃 विशेष रिपोर्ट | ग्लोबल न्यूज 24 लाईव्ह

जळगाव शहरात सध्या एक गंभीर आणि चिंताजनक चित्र उभं राहिलं आहे. उघड्यावर विकला जाणारा गुटखा, अफू, गांजा, एम.डी. ड्रग्स, बनावट आणि बिनपरवाना दारू, आणि संशयास्पद मनी ट्रान्सफर सिस्टम – या सर्व गोष्टी समाजाच्या मुळावर घाव घालू लागल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार” शहरातील अनेक भागांमध्ये हे अवैध धंदे इतक्या संगठित पद्धतीने सुरू आहेत की, जणू कायदा आणि प्रशासन यांचं अस्तित्वच नाही.
प्रश्न असा आहे – या गोरखधंद्यांच्या मागे कोणत्या अदृश्य ताकदी आहेत? काही जबाबदार अधिकाऱ्यांची छत्रछाया या अवैध धंद्यांना मिळत आहे का?

🔹 ड्रग्स आणि एम.डी. मुळे बर्बाद होणारी पिढी:
शहरातील लहान मुलांपासून ,युवकांपर्यंत अनेक जण या नशेच्या आहारी जात आहेत. ही केवळ सामाजिक शोकांतिका नसून, शहराच्या भविष्यासाठीही मोठा धोका आहे.

🔹 हवाला रॅकेट – देशाच्या सुरक्षेला धोका?
हवाला ही अशी प्रणाली आहे ज्यामध्ये पैसे कोणतीही अधिकृत नोंद न ठेवता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवले जातात. ही पद्धत देशद्रोही, नक्षलवादी किंवा अतिरेक्यांसाठी उपयुक्त ठरू शकते.
हवाला जळगावात खुलेआम सुरू आहे, ही बाब अत्यंत गंभीर

🔹 दारूचा काळाबाजार:
अनेक ठिकाणी बिनपरवाना आणि बनावट पद्धतीने दारू बनवून विकली जात आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्न निर्माण होत आहेत.

🔹 राजकीय प्रतिक्रिया – एकनाथराव खडसे यांचे वक्तव्य:
महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आणि आमदार एकनाथराव खडसे यांनी अलीकडेच जळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितले की,

“ड्रग्स आणि गुटख्याचा व्यवसाय तरुण पिढीला बरबाद करत आहे. मी हे प्रकरण विधानसभेत मांडणार आहे.”

त्यांचे हे विधान हे दाखवते की ही समस्या आता सामान्य पातळीवर नाही – ती खोलवर रुजलेली आहे.

⚠ ज्या भागांमध्ये हे अवैध व्यवहार सुरू आहेत, तिथे काय योग्य ती कारवाई होत आहे का?

काही ‘संशयित’ घटकांना जर का ‘अनदेखी’चा फायदा मिळत असेल, तर याचा विचार होणं आवश्यक आहे.?
(हे आरोप नाहीत – प्रश्न आहेत ???

ग्लोबल न्यूज 24 लाईव्हकडे अनेक भागांचे फोटो, व्हिडीओ क्लिप्स आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष उपलब्ध आहे – जे आम्ही आगामी भागांमध्ये जनतेसमोर मांडणार आहोत.

✊ आमचा संकल्प:

आम्ही कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला बदनाम करण्यासाठी नव्हे, तर सत्य जनतेसमोर आणण्यासाठी आणि जळगाव शहराला नशामुक्त व सुरक्षित बनवण्यासाठी ही मोहिम चालवत आहोत.

📣 “जळगावला बरबादीपासून वाचवायचं असेल – तर आता आवाज उठवणं गरजेचं आहे!”

ग्लोबल न्यूज 24 लाईव्ह*घेऊन येत आहे
📺 “एक्स्पोज सिरीज – भाग 1”
लवकरच… येत आहे आमच्या यूट्यूब चैनल वर चैनल ला सब्सक्राइब करा आणि बैल आइकॉन ला किलिक करा.

M D

🧨 हरियाणा-पंजाब से 11 दिन में 7 जासूस पकड़े:भारत में जासूसी कर रहे 7 पाकिस्तानी एजेंट गिरफ्तार, खुलासों से सुरक्षा एजेंसियों में हड़कंप

📍 नई दिल्ली | रिपोर्ट: Global News 24 Live
देश की सुरक्षा व्यवस्था को चुनौती देने वाले एक बड़े जासूसी नेटवर्क का पर्दाफाश हुआ है। भारत के अलग-अलग हिस्सों से पाकिस्तानी खुफिया एजेंसी ISI से जुड़े 7 लोगों को गिरफ्तार किया गया है। इनमें यूट्यूबर से लेकर मजदूर तक शामिल हैं। सभी आरोपी सोशल मीडिया, हनीट्रैप और पैसों के लालच में फंसकर देश की सुरक्षा को बेचने का काम कर रहे थे।

1️⃣ ज्योति मल्होत्रा (33 वर्ष, हिसार, हरियाणा)

  • पृष्ठभूमि: प्रसिद्ध यूट्यूबर और ट्रैवल व्लॉगर। 3.7 लाख यूट्यूब सब्सक्राइबर और 1.3 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स हैं।
  • जासूसी गतिविधियाँ: पाकिस्तान के एजेंट “एहसान-उर-रहीम उर्फ दानिश” के संपर्क में आई। व्हाट्सएप, टेलीग्राम और स्नैपचैट के जरिए सेना की मूवमेंट, लोकेशन और डिफेंस संबंधित जानकारी साझा करती थी।
  • गिरफ्तारी: हिसार पुलिस ने गुप्तचर अधिनियम के तहत सिविल लाइंस थाना क्षेत्र से गिरफ्तार किया।

2️⃣ देवेंद्र सिंह (25 वर्ष, कैथल, हरियाणा)

  • पृष्ठभूमि: ग्रेजुएट छात्र।
  • जासूसी गतिविधियाँ: पाकिस्तान में धार्मिक यात्रा के दौरान एक पाकिस्तानी युवती के हनीट्रैप में फंसा। इसके बाद ऑपरेशन “सिंदूर” से जुड़ी भारतीय सेना की संवेदनशील जानकारी पाकिस्तान भेजी।
  • गिरफ्तारी: कैथल से हरियाणा पुलिस ने गिरफ्तार किया।

3️⃣ नोमान इलाही (पानीपत, हरियाणा)

  • पृष्ठभूमि: पासपोर्ट सेवा से जुड़ा; पिता की मृत्यु के बाद अकेला रहता था।
  • जासूसी गतिविधियाँ: पाकिस्तानी एजेंट “इकबाल उर्फ काना” के लिए सेना की मूवमेंट और ट्रेन नेटवर्क की जानकारी भेजता था।
  • गिरफ्तारी: पानीपत से गिरफ्तार; घर से 8 पासपोर्ट बरामद हुए।

4️⃣ गजाला (मालेरकोटला, पंजाब)

  • पृष्ठभूमि: विधवा महिला, पिता के साथ रहती थी।
  • जासूसी गतिविधियाँ: पाकिस्तानी उच्चायोग में वीजा आवेदन के दौरान एजेंट दानिश से संपर्क हुआ। सेना के ट्रकों की मूवमेंट और लोकेशन की जानकारी भेजती थी। ₹30,000 का संदिग्ध UPI ट्रांजैक्शन भी मिला।
  • गिरफ्तारी: पंजाब पुलिस ने मालेरकोटला से गिरफ्तार किया।

5️⃣ अरमान (नूंह, हरियाणा)

  • पृष्ठभूमि: पिता पूर्व सरपंच; परिवारिक रिश्ते पाकिस्तान में।
  • जासूसी गतिविधियाँ: पाकिस्तानी एजेंटों को भारतीय सिम कार्ड मुहैया कराए। डिफेंस एक्सपो की लोकेशन रैकी की और दो बार पाकिस्तान भी गया।
  • गिरफ्तारी: नूंह से गिरफ्तार; उसके पाकिस्तान यात्रा रिकॉर्ड की जांच जारी है।

6️⃣ मुर्तजा (जालंधर, पंजाब)

  • पृष्ठभूमि: बिहार मूल का निवासी; तकनीकी रूप से प्रशिक्षित।
  • जासूसी गतिविधियाँ: एक मोबाइल एप्लिकेशन विकसित किया, जिससे भारतीय न्यूज़ और राजनीतिक हालात की जानकारी पाकिस्तान को भेजता था। एक महीने में ₹40 लाख की संदिग्ध ट्रांजैक्शन सामने आई।
  • गिरफ्तारी: जालंधर से गिरफ्तार; 4 मोबाइल, 3 सिम कार्ड जब्त किए गए।

7️⃣ पालक शेर मसीह और सूरज मसीह (अमृतसर, पंजाब)

  • पृष्ठभूमि: दैनिक मजदूरी करते हैं; नशे की लत है।
  • जासूसी गतिविधियाँ: ISI एजेंट हरप्रीत सिंह उर्फ पिट्टू के माध्यम से संपर्क में आए। सेना छावनी क्षेत्रों और एयरबेस की तस्वीरें पाकिस्तान को भेजीं।
  • गिरफ्तारी: अमृतसर ग्रामीण पुलिस ने 3 मई 2025 को गिरफ्तार किया।

🔍

  • अधिकतर आरोपी 20 से 35 वर्ष के युवा हैं।
  • इन्हें पैसों, हनीट्रैप और सोशल मीडिया के जरिए फंसाया गया।
  • सभी ने सोशल मीडिया, व्हाट्सएप, टेलीग्राम, ईमेल और मोबाइल ऐप्स का इस्तेमाल किया।
  • कई आरोपियों को पाकिस्तानी उच्चायोग या विदेश यात्रा के दौरान संपर्क में लाया गया।

🔔 सुरक्षा एजेंसियों की चेतावनी:

सभी नागरिकों से अपील की गई है कि वे सोशल मीडिया पर अनजान लोगों से संपर्क करने में सतर्क रहें और सेना, सुरक्षा या सरकारी प्रतिष्ठानों की कोई भी जानकारी ऑनलाइन साझा न करें।


📢 यह रिपोर्ट ‘Global News 24 Live’ द्वारा विशेष रूप से तैयार की गई है, देश की सुरक्षा और जनता को जागरूक करने के उद्देश्य से।

🔊 पटेल – देशमुख – देशपांडे बिरादरी का ऐतिहासिक क्रिकेट टूर्नामेंट

एकता – खेल – समाजसेवा का संगम

बिरादरी के उत्साह, समर्थन और जागरूकता को सलाम!
हमने कुछ दिन पहले एक मेसेज वाट्सअप ग्रुप पर भेजा था जिसमें पटेल, देशमुख और देशपांडे बिरादरी के लिए एक क्रिकेट टूर्नामेंट की योजना रखी गई थी। अल्हम्दुलिल्लाह, हमें इस मेसेज पर बहुत ही शानदार प्रतिक्रिया मिली।

🌟 हमें जिल्हे के बहोत से गांव,और शहर से फ़ोन आए –
पालधि, नाचनखेड़े, जातोडा,महसवाद, पचौरा, फातिमा नगर, सुप्रीम कॉलोनी, तांबापुर, सकेगांव, ममुरबाद जैसे जगह से बिरादरी के लोगों ने संपर्क किया और इस आयोजन को सराहा।
अब तक हमें 25 से 30 से अधिक कॉल आए हैं, सभी ने यही कहा –
“ऐसा टूर्नामेंट की बहुत ज़रूरी था, बिरादरी के बच्चों को जोड़ने वाला ये पहला किरकेट टूर्नामेंट है!”

🗓 यह टूर्नामेंट दो हिस्सों में आयोजित किया जा रहा है
पहला चरण:

📅 तारीख: 29 जून 2025
📍 स्थान: जलगांव ईच्छा देवी चौक के पास का टर्फ ग्राउंड
💰 इंट्री फीस:* ₹11,000 प्रति टीम
👥 कुल टीमें: 10 (5 ) जलगांव शहर से, (5 ) जलगांव के बाहर से)

केवल PDD बिरादरी (पटेल, देशमुख, देशपांडे) के खिलाड़ी ही भाग ले सकते हैं।

दूसरा चरण (बड़ा आयोजन):

📅 तारीख: 4 और 5 अक्टूबर 2025
📍 स्थान: शिवाजी मैदान, जलगांव
💰 प्रवेश शुल्क: ₹21,000
🏆 इनाम राशि:🏆🏆
(केवल बिरादरी की टीमें ही भाग लेंगी)

🏏 खेल के साथ सामाजिक उद्देश्य भी जुड़ा है

इस टूर्नामेंट से जो भी पैसा बचेगा, वह हमारी बिरादरी की बेटियों के भविष्य पर खर्च किया जाएगा:
👧 पढ़ाई में रुचि रखने वाली लेकिन आर्थिक रूप से कमजोर लड़कियों को शिक्षा में सहायता दी जाएगी।
🧵 सिलाई मशीन, ब्यूटी पार्लर कोर्स या स्वरोजगार से जुड़ी मदद देकर उन्हें आत्मनिर्भर बनाया जाएगा।
👰 यतीम बच्चो की मदद की जाएगी।

*यह सिर्फ खेल नहीं, एक सेवा है — बिरादरी के लिए, बेटियों के लिए, आने वाले कल के लिए।

🏆 टूर्नामेंट विशेषताएँ:

🎽 हर खिलाड़ी को टी-शर्ट दी जाएगी
📦 प्रत्येक खिलाड़ी के लिए रजिस्ट्रेशन शुल्क ₹500 (टी-शर्ट सहित)
🏆 मैन ऑफ द मैच – ट्रॉफी + आकर्षक उपहार
🥇 मैन ऑफ द सीरीज़, सर्वश्रेष्ठ बल्लेबाज़, सर्वश्रेष्ठ गेंदबाज़ – विशेष ट्रॉफी
👑 विजेता टीम को का इनाम 🏆🏆
🥈 रनरअप टीम को 🏆🏆
🍛 सभी खिलाड़ियों के लिए दोपहर का खाना
🎥 मुकाबले लाइव दिखाए जाएंगे
🌿 मैच टर्फ ग्राउंड पर आयोजित होंगे

🎉 विशेष सत्कार कार्यक्रम

29 जून और अक्टूबर के दोनों मैचों में जितनी भी टीमें आएंगी, हर टीम का सम्मानपूर्वक सत्कार किया जाएगा।
हर क्षेत्र से आए बिरादरी के मान्यवरों और वरिष्ठों को विशेष स्थान दिया जाएगा। यह आयोजन सिर्फ मैदान पर खेलने तक सीमित नहीं रहेगा, बल्कि यह हमारी पहचान, हमारी एकता और हमारी बिरादरी की सामाजिक ताक़त का परिचायक होगा।

📢 टीम रजिस्ट्रेशन चालू है!
जल्दी करें! 10 टीमों की सीमा है!
📝 प्रवेश शुल्क: ₹11,000
🧾 खिलाड़ी रजिस्ट्रेशन: ₹500 प्रति खिलाड़ी (टी-शर्ट सहित)

📞 संपर्क करें:
मतीन पटेल
📱 मोबाइल/व्हाट्सएप: 9405 444 413

आइए, मिलकर इस आयोजन को ऐतिहासिक बनाएं –
बिरादरी के लिए, बच्चों के लिए, बेटियों के भविष्य के लिए।
“एकता में शक्ति है – खेल के माध्यम से समाज को दिशा दें!” 🙌

मतीन पटेल, फहीम पटेल,वसीम पटेल,रमीज़ देशमुख,आसिफ देशपांडे,हाशिम पटेल,रज़ाक पटेल और सभी बिरादरी के नवजवान इस क्रिकेट टूर्नामेंट को कामियाब बनाने के लिए महेनत कर रहे है.

आयुष्मान भारत आणि महात्मा फुले आरोग्य योजनांतील त्रुटींवर ईमेलद्वारे तक्रार; गरीबांना वंचित ठेवणारी १२ अंकी राशन कार्ड अट रद्द करण्याची मागणी

जळगाव, दिनांक १७ मे २०२५:
देशातील आणि राज्यातील गरीब व गरजू रुग्णांसाठी सुरू असलेल्या ‘आयुष्मान भारत योजना’ आणि ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे हजारो गरजू लाभांपासून वंचित राहत आहेत. या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मतीन पटेल (वय ३८, रहिवासी : शहीद अब्दुल हमीद चाळ, तांबापूर) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांना ईमेलद्वारे तक्रार व निवेदन पाठवले आहे.

मतीन पटेल यांनी आपल्या ईमेल तक्रारीत म्हटले आहे की, सध्या या योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी १२ अंकी राशन कार्ड अनिवार्य असल्याची अट लावण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक गरीब, स्थलांतरित, भूमिहीन, अल्पशिक्षित नागरिकांना उपचार मिळू शकत नाही.

योजनेतील मुख्य अडचणी:

  1. १२ अंकी राशन कार्डाची सक्ती: अनेक गरजूंना हे कार्ड नसल्यामुळे थेट लाभ नाकारला जातो.
  2. वेबसाइट वेळेवर चालत नाही: हॉस्पिटलमध्ये दाखल होताना योजनेची अधिकृत वेबसाइट ओपन न झाल्यामुळे रुग्णांची नोंदणी अडते.
  3. हेल्पलाइन नंबर सतत बंद: गरजू रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळत नाही, वेळेत माहिती न मिळाल्यामुळे खासगी उपचार करावे लागतात.
  4. मर्यादित कोटा आणि BPL आधारित लाभ: योजना केवळ जुन्या जनगणनेतील BPL कुटुंबांपुरती मर्यादित आहे, तर वास्तविक गरीब नागरिक वगळले जात आहेत.

मागण्या:

  • १२ अंकी राशन कार्डाची सक्ती रद्द करावी.
  • आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, ई-श्रम कार्ड यासारख्या पर्यायी ओळखपत्रांवरही योजना लाभ देण्यात यावा.
  • योजना वेबसाईटचे तांत्रिक अपग्रेड करावे.
  • हेल्पलाइन नंबर तत्काळ सुरू करून प्रतिसादक्षम करावेत.
  • कोटा पद्धती बंद करून सर्व गरीबांना समान आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी.

ही तक्रार ईमेलद्वारे मा. आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव) यांच्यासह, खालील संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांना सादर करण्यात आली आहे:

  • श्री. जयंत कुमार बांठिया (आयुक्त, सार्वजनिक आरोग्य विभाग)
  • श्री. भूषण गगराणी (सचिव, FW)
  • डॉ. के. वेंकटेशम (मुख्य कार्यकारी अधिकारी, आरजीजेएवाय)
  • डॉ. राजू एम. जोतकर (सहाय्यक संचालक, आरजीजेएवाय)
  • श्री. प्रमोदकुमार प्रामाणिक (दक्षता अधिकारी)
  • डॉ. सुहास रानडे (सल्लागार, RGJAYS)\

मतीन पटेल यांनी स्पष्ट केले आहे की, “आरोग्य हा भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क असून, योजनांच्या अटी व तांत्रिक अडचणी दूर करून गरीब व गरजूंना तत्काळ आणि सुलभ उपचार मिळाले पाहिजेत.”


जर तुम्हाला या बातमीचं *व्हिडीओ

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत गंभीर अनियमितता — काही खासगी रुग्णालये रुग्णांना लुबाडत आहेत, आणि काही आरोग्य मित्रांचा सहभाग संशयास्पद

ग्लोबल न्यूज 24 लाईव्ह विशेष बातमी:

महाराष्ट्र सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा उद्देश गरिबांना मोफत उपचार मिळवून देणे हाच होता. ही योजना राबवण्यामागचा मुख्य हेतू असा की, आर्थिक अडचणीमुळे कोणाचाही उपचार थांबू नये. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या योजनेतून राज्यातील पात्र रुग्णांना ₹5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार दिला जातो.

मात्र आज ही योजना काही अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये अनियमितता, लूटमार आणि शासकीय नियमांचं उल्लंघन यांचं केंद्र बनली आहे.

आरोग्य मित्र’ फक्त नावापुरते उरलेत का ?

या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रत्येक सूचीबद्ध रुग्णालयात “आरोग्य मित्र” नेमण्यात आले आहेत. त्यांची जबाबदारी असते:

  • रुग्णांना या योजनेची सविस्तर माहिती देणे,
  • आवश्यक कागदपत्रे गोळा करून ऑनलाईन अर्ज करणे,
  • शासकीय मंजुरी मिळवून उपचार सुरू करून देणे,
  • आणि रुग्णांकडून कोणत्याही स्वरूपाचा पैसा घेऊ न देणे.

पण प्रत्यक्षात अनेक रुग्णालयांमध्ये काही आरोग्य मित्र अनुपस्थित असतात, किंवा उपस्थित असूनही ते रुग्णांशी संपर्क करत नाहीत.
सरकारी नियमांनुसार, आरोग्य मित्राला रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बसवणे बंधनकारक आहे, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या रुग्णाला योजनेची माहिती लगेच मिळेल. परंतु अनेक ठिकाणी रुग्णांना योजनेबाबत माहिती मिळत नाही आणि ते मोफत उपचाराऐवजी लाखो रुपये भरून उपचार घेण्यास भाग पडतात.

💰 मंजुरी मिळाल्यावरही जबरदस्तीने पैसे उकळले जातात

अनेक तक्रारींमधून समोर आले आहे की, काही रुग्णांना योजनेची मंजुरी मिळूनही रुग्णालयांनी “बेड उपलब्ध नाही”, “प्रक्रिया वेळखाऊ आहे”, “फाईल अजून पोर्टलवर नाही” असे सांगून रुग्णांकडून तातडीने ₹1.5 ते ₹5 लाखांपर्यंतचे पैसे घेण्यात आले.

काही प्रकरणांमध्ये तर हे स्पष्टपणे दिसून आले आहे की, रुग्णाकडून पैसेही घेतले आणि योजनेद्वारे शासकीय पेमेंटही रुग्णालयाने घेतले — म्हणजेच डबल वसुली. हे पूर्णपणे बेकायदेशीर असून संबंधित डॉक्टर, रुग्णालय आणि आरोग्य मित्र यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.

महात्मा फुले योजनेचे नियम काय सांगतात?

या योजनेचे स्पष्ट नियम पुढीलप्रमाणे आहेत:

  1. मंजुरी मिळाल्यानंतर ६ तासांत उपचार सुरू होणे आवश्यक आहे
  2. रुग्णाकडून एकही रुपया आकारला जाऊ 0नये
  3. रुग्णाचा आधार व राशन कार्ड पडताळणी करून ऑनलाईन अर्ज स्वीकारावा
  4. आरोग्य मित्रांनी प्रत्येक रुग्णाशी प्रत्यक्ष संवाद साधणे अनिवार्य आहे
  5. उपचारांचा संपूर्ण डेटा योजनेच्या पोर्टलवर अपलोड होणे बंधनकारक आहे 📣 रुग्णांचा आक्रोश — सरकारने लक्ष द्यावे

ग्लोबल न्यूज 24 लाईव्हला असे अनेक प्रकरणे प्राप्त झाली आहेत जिथे:

  • रुग्णांना योजनेची माहितीच दिली गेली नाही,
  • मंजुरी असूनही पैसे उकळले गेले,
  • आणि त्यानंतर आधार कार्ड घेऊन शासकीय योजना वापरून क्लेम देखील करण्यात आला.

ही परिस्थिती सामान्य जनतेसाठी अन्यायकारक असून शासनाने तातडीने पुढील पावले उचलावी:

  • दोषी रुग्णालये आणि डॉक्टरांवर तातडीने कारवाई
  • आरोग्य मित्र व्यवस्थेचे चौकशी व निरीक्षण
  • योजनेअंतर्गत वसूल झालेले पैसे परत मिळवणे
  • व सर्वसामान्यांना योजनेबाबत जागरूक करणे


👉 ग्लोबल न्यूज 24 लाईव्ह शासनाकडे आणि जनतेकडे विनंती करते की या मुद्द्यावर गंभीर विचार आणि खुलेपणाने चर्चा व्हावी, जेणेकरून गरजू रुग्णांना त्यांचा *हक्काचा उपचार आणि न्याय मिळू शकेल.?